लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवार विजयी होऊ दे ......जेेजुरीच्या खंडेरायाकडे शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांचे साकडे
पनवेल (संजय कदम) ः नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून उभे करण्यात आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी व्हावेेत यासाठी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी जेजुरी येथे जाऊन खंडेरायाला साकडे घातले आहे.
शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी शिवसैनिकांच्या साथीने जेजुरी येथे जावून खंडोबाचा गोंधळ घातला व पुन्हा एकदा महाराष्ट्रात भगवा फडकवू दे व लोकसभा निवडणुुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी त्यांनी साकडे घातले आहे.
Post a Comment